विकसित भारत संकल्प यात्रा

*विकसित भारत संकल्प यात्रा*  
कार्यक्रमाचे आयोजन आज मालेगाव तालुक्यातील मौजे उडी ग्रामपंचायत येथे करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच,विस्तार अधिकारी (आरोग्य ), कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच,ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षण,एकात्मिक शेती पद्धती, नैसर्गिक शेती पद्धती,नवीन वाणाचा वापर याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित