Posts

📢 भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी अमरावतीत १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय समितीची संवाद बैठक

Image
📢 भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी अमरावतीत १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय समितीची संवाद बैठक विद्यार्थी, पालक व कोचिंग संस्थांच्या प्रतिनिधींना थेट सूचना मांडण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 📍 वाशिम, (जिमाका) : शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची अमरावती विभागस्तरीय संवाद बैठक १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका तसेच विद्यार्थी व परीक्षार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या सूचना, तक्रारी व उपाययोजना थेट मांडता येणार आहेत. 📅 बैठकीचा तपशील दिनांक : १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मुख्य विषय : परीक्षांमधील गैरप्रकार रोखणे, परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पारदर्शकता आणणे. 👥 सहभागी होणारे घटक ▪️ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व परीक्षार्थी ▪️ पालक व शिक्षक प्रतिनिधी ▪️ शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी ▪️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे (कोचिंग क्लासेस) संचालक ▪️ अभ...

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे.

Image
भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे. या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत. #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन

#भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद साधणार आहे.

Image
 #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सचा  संवाद साधणार आहे. या संवाद भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्ष...

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे.

Image
भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे.या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत. #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.

Image
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार. #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR