Posts

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!“२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!”

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया- संजय राठोडमंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

Image
जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्...

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया ! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! #SaveSoilSaveWater #maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन

Image
महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या   जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन  वाशिम, दि. १९ ऑगस्ट (जिमाका) : माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज असून, या विषयाबाबत युवकांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करून व्यापक जनजागृती निर्माण करावी. जलसंधारण सप्ताहानिमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ रील्स स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. स्पर्धेसाठी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करता येणार असून, माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे तसेच माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर रील तयार करता येणार आहे. कथाकथन, अभिनय, संगीत, नृत्य, अॅनिमेशन, कृत्रिम ब...