शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुदल व व्याजासह ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये ✅ मुदल व व्याजासह ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती. ✅ अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा समावेश. ✅ पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांनाही लाभ. ✅ कर्जमुक्तीनंतर नवीन पीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच शेतीसाठी नव्याने आर्थिक बळ देणारी ठरणार आहे. 📌 अधिक माहितीसाठी संबंधित बँक, कृषी विभाग किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. #महाराष्ट्रशासन #शेतकरीकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीहित कृषीविकास FarmerWelfare Farmers Agriculture Maharashtra Kisan AgricultureIndia GovernmentScheme Trending Viral Reels Explore FarmerSupport RuralDevelopment India