Posts

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Image
मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay #MahaDGIPR

माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवातउपक्रमात जवळपास ६ हजार नागरिकांची नोंदणी'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' चा जागर

Image
🌱💧 ‘  माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन  ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात उपक्रमात जवळपास ६ हजार नागरिकांची नोंदणी 'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' चा जागर  वाशिम, दि. २१ ऑगस्ट (जिमाका) माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून आयोजित **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला वाशिम शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी जवळपास ६ हजार नागरिकांनी नोंदणी केली. आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक माधवराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, शिक्षणाधिकारी मंगला धुपे, जिल्हा जलसंधार...

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!“२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!”

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया- संजय राठोडमंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

Image
जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्...