Posts

Showing posts from May, 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेयांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

Image
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद ·        वाशिम येथील नियोजन भवनात जिल्हयातील लाभार्थ्यांची उपस्थि‍ती         वाशिम ,   दि.   31  (जिमाका)  :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमि‍त्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 31 मे रोजी हिमाचल प्रदेशातील सिमला येथून आयोजित कार्यक्रमातून देशातील लडाख या केंद्रशासीत प्रदेशासह बि‍हार, त्रिपुरा, कर्नाटक, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील केंद्र सरकारच्या 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला.           तत्पूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी देखील दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला. वाशिम येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात थेट प्रसारित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पद्मश्री पुरस्कार प्राप्त नामदेव कांबळे, ज्येष्ठ साहित्यि‍क बाबाराव मुसळे, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबि‍य,

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण

Image
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण         वाशिम ,   दि.   30  (जिमाका)  :  पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ आज 30 मे रोजी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. मोदी यांनी कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.            जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती अरुणा ताजने, अशोक ताजणे, ॲड. प्रकाश जोशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले व विधी सल्लागार जिनसाजी चौधरी हे या कार्यक्रमात सहभागी होते.            जिल्हयातील चार अनाथ बालकांना आमदार लखन मलिक व जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्टाचे पासबुक वितरीत करण्यात आले. या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्

उद्यमिता यात्रा आजपासून जिल्हयात युवक-युवतींनी लाभ घ्यावा- श्रीमती बजाज यांचे आवाहन

Image
उद्यमिता यात्रा आजपासून जिल्हयात युवक-युवतींनी लाभ घ्यावा - श्रीमती बजाज यांचे आवाहन         वाशिम ,   दि.   25  (जिमाका)  :  वाशिम येथे उद्यमिता यात्रेचे आगमन आज 31 मे रोजी होणार आहे. ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील सभागृहात 31 मे, 1 व 2 जून या तीन दिवशीय उद्योजकतेबाबतचे विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे. तरी जिल्हयातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.             लघू व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य व्यवसाय आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयात तीन दिवस युवक-युवतींना विनामुल्‍य उद्योजकता प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत 31 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता दरम्यान उदघाटन होणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत डेव्हलपींग बिझिनेस आयडिया या विषयी, दुपारी 2 ते 3 वाजेपर्य

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Image
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना वाशिम दि.३०(जिमाका) दारिद्रय रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कष्टकरी गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या काळात शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीचे काम करावे लागते.प्रसूती झाल्यानंतर शारीरिक क्षमता नसताना देखील कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मजुरीकरीता तात्काळ कामावर जावे लागते. अशा गर्भवती महिला आणि स्तनदा माता कुपोषित राहून त्यांचे आणि त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे प्रसंगी मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. गर्भवती महिला,स्तनदा माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून  लागू केली आहे.त्याच अनुषंगाने राज्य सरकारने ८ डिसेंबर २०१७ च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याचा

नाथ समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध बच्चू कडू कारंजा येथे नाथ समाज मेळावा

Image
नाथ समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध                                       बच्चू कडू  कारंजा येथे नाथ समाज मेळावा  वाशिम दि.२९ (जिमाका) भटका असलेला नाथ समाज हा दुर्लक्षित आहे.समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे.शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही हे लक्षात घेतले पाहिजे.शिक्षण व उद्योगाची समाजाने कास धरावी.अनावश्यक खर्च टाळून पैश्याची बचत व्हावी यासाठी सामूहिक विवाह मेळावे आयोजित करावे.नाथ समाजाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही इतर मागास व बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.        आज  २९ मे रोजी कारंजा (लाड) येथे बाबासाहेब धाबेकर सभागृहात आयोजित वैदर्भीय नाथ समाज संघाच्या नाथ समाज मेळाव्याचे उद्धाटक म्हणून श्री.कडू बोलत होते.यावेळी सुनिल धाबेकर, दामोदर काकड,आकाश करे,तहसीलदार धीरज मांजरे,गोपाल भोयर,अजय मंत्री व नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.        श्री कडू पुढे म्हणाले,कारंजा तालुक्यातील नाथ समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत त्यांना जातीचे दाखले देण्यात येतील.नाथ समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासा

लाभार्थ्यांच्या धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर

Image
लाभार्थ्यांच्या धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर वाशिम,दि.२७ (जिमाका) लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना,एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी माहे जून २०२२ साठी प्राप्त नियतन धान्याचे परिमाण व  दर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका गहू १८ किलो , तांदुळ प्रति शिधापत्रिका १७ किलो परिमाण असुन गहू प्रति किलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो असणार आहे.           प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी गहू २ किलो व तांदुळ प्रतिलाभार्थी ३ किलो परिमाण असेल. गहू प्रतिकिलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो असणार आहे.          एपीएल (केशरी) शिधापत्रिका शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू प्रति व्यक्ती ४ किलो व तांदुळ प्रति व्यक्ती १ किलो परिमाण आहे. दर गहू प्रतिकिलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो राहणार आ

धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना

Image
धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना वाशिम,दि.२७ (जिमाका) स्टॅॅन्ड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे.यासाठी केंद्र शासनाने तरतूद उपलब्ध केली आहे. सदर रक्कम SIDBI (S mall Industries Development Bank of India) सिडबीकडे वर्ग केली आहे. सिडबीने या रकमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे.         लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front End Subsidy १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन निर्णय क्र. २०१९/प्र.क्र.१२७, ६ सप्टेंबर २०१९ अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेले आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता

३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

Image
३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद  वाशिम दि.२७ (जिमाका) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ३१ मे रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने हिमाचल प्रदेशातील सिमला येथून जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,वाशिम येथे आयोजित करण्यात आला आहे.       प्रधानमंत्री मोदी हे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत हेल्थ व वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना आदि योजनेचा लाभ घेतलेल्या  लाभार्थ्यांशी  संवाद साधणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब,विविध विभागाचे अधिकारी,बँकेचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

Image
जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट  वाशीम दि २७ ( जिमाका) जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांनी आज २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन विविध वार्ड व रुग्णांच्या उपचार तसेच शस्त्रक्रियेच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धर्मपाल खेडकर, भूलतज्ञ अनिल कावरखे व नेत्रतज्ञ डॉ. तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.              जिल्हा सामान्य रुग्णालयाला निती आयोगाच्या निधीतून मिळालेल्या सोनोग्राफी व लॅप्रोस्कोपी मशीनची, ९२ बेडच्या अतिदक्षता विभागाची,पोषण पुनर्वसन केंद्राची, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,नेत्र शस्त्रक्रिया विभागाची तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या १० बेडच्या मॉडयुलर डायलिसिस युनिटची तसेच कोविडच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण केलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली.           जुनी सोनोग्राफी मशीन कारंजा उपजिल्हा रुग्णालयाला देऊन नवीन मशीन पूर्ण क्षमतेने वाशिम येथे कार्यान्वित करावी. भूलतज्ञसाठी लागणारे आवश्यक साहित्य

उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा 31 मे ते 2 जून दरम्यान जिल्हयात उद्योजक बनू इछिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा- सुनंदा बजाज यांचे आवाहन

Image
उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा 31 मे ते 2 जून दरम्यान जिल्हयात उद्योजक बनू इछिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा - सुनंदा बजाज यांचे आवाहन         वाशिम ,   दि.   25  (जिमाका)  :  लघू व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य व्यवसाय आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयात तीन दिवस युवक-युवतींना विनामुल्‍य उद्योजकता प्रशिक्षण देणार आहे. वाशिम येथे उद्यमिता यात्रेचे आगमन 31 मे रोजी होणार असून ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील सभागृहात 31 मे, 1 व 2 जून या तीन दिवशीय उद्योजकतेबाबतचे विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे. तरी जिल्हयातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.             या प्रशिक्षणाअंतर्गत 31 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता दरम्यान उदघाटन होणार आहे. दुपारी 12

सिंगल युज प्लास्टिक निर्मूलन जिल्हास्तरीय कृती दलाची सभा संपन्न

Image
सिंगल युज प्लास्टिक निर्मूलन जिल्हास्तरीय कृती दलाची सभा संपन्न         वाशिम, दि. 25 (जिमाका) : सिंगल युज प्लास्टिक निर्मूलनाचे काम मिशन मोडवर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची सभा आज २५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, समितीचे सदस्य सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. डी. पाटील, समितीचे सदस्य नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेंद्र शिंदे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकारी डॉ. श्रीमती प्रियर्शी देशमुख, मानोरा नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. तांबे व एमआयडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.          श्री. षन्मुगराजन म्हणाले, सिंगल युज प्लास्टिक उत्पादने व वस्तूंचे निर्मूलन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्याच्या वापराचे दुष्परीणाम याबाबतची माहिती नागरीकांना द्यावी. नगरपालिका क्षेत

दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

Image
‘दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन वाशिम,दि.२५ (जिमाका)  मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” ॲप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲपचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.      दामिनी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा,शासकीय अधिकारी ,कर्मचारी,नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या अॅपचे GPS लोकेशनने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.अॅप

पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे

Image
पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे              पालकमंत्री शंभूराज देसाई  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा  वाशिम दि.२५ (जिमाका) मान्सूनचे आगमन यावर्षी लवकर होत आहे.सामान्य माणसाला पावसाळ्याच्या दिवसात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही यासाठी नाल्यांची साफसफाई व आरोग्य केंद्रात आवश्यक तेवढा औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गावांना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात यावा. पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.             आज २५ मे रोजी मंत्रालयातून पालकमंत्री श्री.देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,

बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे* षण्मुगराजन एस.

Image
*बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे*                 षण्मुगराजन एस.  खरीप पीक कर्ज वाटप आढावा  वाशिम दि.२४( जिमाका) यंदा मान्सूनचे आगमन लवकर होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळीच बियाणे व खते खरेदी करता यावे यासाठी बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.                आज २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सन २०२२-२३ या वर्षातील खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा बँकांकडून घेताना श्री.षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर,अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी विनोद सरनाईक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्री.सरकटे तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती.          श्री.षण्मुगराजन म्हणाले, बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास प्रोत्साहित करावे. मागील वर्षी जिल्ह्यातील बॅंकांनी खर

कोविड काळातील टाळेबंदीमुळे उपजीविकेवर परिणाम झालेल्या २२४८ पथविक्रेत्यांना मिळाला पीएम स्वनिधीचा आधार

Image
कोविड काळातील टाळेबंदीमुळे  उपजीविकेवर परिणाम झालेल्या २२४८ पथविक्रेत्यांना मिळाला पीएम स्वनिधीचा आधार  वाशिम दि.२४ (जिमाका) कोरोना या जागतिक महामारीची साथ मार्च २०२० मध्ये सर्वत्र पसरायला सुरुवात झाली.या महामारीमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आली.कोरोना सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमुळे शहरवासीयांना आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करून देणाऱ्या पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला.जे काही भांडवल त्यांच्याकडे होते ते सुद्धा टाळेबंदीमुळे शिल्लक राहिले नाही.अशा पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना खेळते भांडवलाचा तातडीने पतपुरवठा करण्यात आला तो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतील पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून.जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील २२४८ पथविक्रेत्यांना या योजनेतून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले.त्यामुळे या पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत झाली.                   शहरी भागात या पथविक्रेत्यांच्या माध्यमातू

ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणासाठी समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत नागरिकांची मते जाणून घेणार

 \ ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणासाठी समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत नागरिकांची मते जाणून घेणार          वाशिम ,   दि.   24   (जिमाका) : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती आणि शहरातील नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी. व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणाकरीता नागरीकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचा 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 या वेळेत   भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.             अमरावती येथील समर्पित आयोगाच्या भेटी दरम्यान नागरिकांना वेळेत आपली मते मांडता यावीत आणि निवेदन देता यावीत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (ग्रामपंचायत निवडणूक शाखा) यांचेकडे आपल्

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्र प्रवेशासाठी 10 जूनपर्यंत अर्ज मागविले

  हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्र प्रवेशासाठी 10 जूनपर्यंत अर्ज मागविले          वाशिम ,   दि.   20   (जिमाका)   : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13+1 वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबाद यांचेमार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज 10 जून 2022 पर्यंत मागविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परीपुर्ण अर्ज 10 जून 2022 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे https.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्त, शीतल तेली-

ब्राह्मणवाडा निर्वाचक गण पोटनिवडणूक जाहिरात प्रसारण प्रमाणपत्र देण्यासाठी समिती

  ब्राह्मणवाडा निर्वाचक गण पोटनिवडणूक जाहिरात प्रसारण प्रमाणपत्र देण्यासाठी समिती          वाशिम ,   दि.   20   (जिमाका)   : मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणवाडा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या जाहिरातीची ध्वनीफीत/चित्रफीत/सीडी आदी. साहित्याची तपासणी करून त्यांना जाहिरात प्रसारणाचे विहित मुदतीत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.              ११ मे पासून या निर्वाचक गणात आचारसंहिता लागू झाली आहे. ५ जून रोजी मतदान व ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या जाहिरातीचे प्रसारण विहित मुदतीत करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले अर्ज व त्यासोबत असलेले साहित्य तपासणी करण्याकरीता समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहे. अपर जिल्हाधिकारी व निर्वाचक गण निवडणू

वाहन नोंदणीपासून सूट असलेल्या ई-बाईक्सच्या अनधिकृत वापराबाबत नागरीकांना आवाहन

Image
  वाहन नोंदणीपासून सूट असलेल्या ई-बाईक्सच्या अनधिकृत वापराबाबत नागरीकांना आवाहन ·         ई-वाहनात बेकायदेशीर बदलाची होणार तपासणी ·         मानकांप्रमाणे वाहन असल्याची खात्री करावी ·         23 ते 25 मे दरम्यान विशेष तपासणी मोहिम          वाशिम ,   दि.   20   (जिमाका)   : पर्यावरण पुरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण- 2021 लागू केले आहे. ई-बाईक्स आणि ई-वाहनांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सुट दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 2 मध्ये 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा 25 किलोमीटरपेक्षा कमी आहे अशा ई-बाईक्सना नेांदणीपासून सूट देण्यात आली आहे. अशा ई-बाईक्सचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपनीस वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रिय मोटार वाहन नियमातील नियम 126 मध्ये मान्यता प्राप्त टेस्टींग एजन्सीकडून मान्य चाचणी अहवाल घेणे अनिवार्य आहे.              काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. ज्या ई-बा

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Image
दि. 19 मे 2022 राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुंबई, दि. 19 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,

एकबुर्जी प्रकल्पावर आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रात्यक्षिके

Image
एकबुर्जी प्रकल्पावर आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रात्यक्षिके वाशिम दि.१९(जिमाका) मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून आज १९ मे रोजी वाशीम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिमच्या वतीने पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाबाबतचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करण्यात आली. मानव सेवा विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजरद्वारा संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जीवरक्षक दीपक सदाफळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रबर बोटीच्या सहाय्याने पूरपरिस्थिती अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्याची प्रात्यक्षिके सादर केली.             यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक टवलारकर, नायब तहसीलदार श्री देवळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.                 श्री सदाफळे यांनी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती दिली. पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर मानव व वित्तहानी

29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा

  29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा            वाशिम ,   दि.   17   (जिमाका)   :   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला आणि संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरीता 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत आवेदन अर्ज मागवीले होते. कला शिक्षक या पदासाठी 144 आणि पाच अंशकालीन पदवीधर उमेदवारांसह एकूण 149 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहे. संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार पात्र ठरले. या दोन्ही कंत्राटी पदासाठी 29 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता अकोला येथील सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन येथे ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.             परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप 100 प्रश्न असून प्रती प्रश्न 2 गुण असे एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. यामध्ये कंत्राटी कला शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न व कला शिक्षक डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न असतील. कंत्राटी संगणक शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न आणि संगणक विषयासंदर्भात 30 प्रश्न

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज 25 मेपर्यंत ऑनलाईन सादर करावे

  शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज 25   मे पर्यंत ऑनलाईन सादर करावे            वाशिम ,   दि.   17   (जिमाका)   :   सन २०२१-२२ या सत्रातील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज व त्रृटी पुर्ततेकरिता विद्यार्थ्यांचे लॉगीनला परत करण्यात आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.               जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांनी या प्रलंबित अर्जाची त्रृटी    पुर्तता करुन आवश्यक कागदपत्रांसह पात्र अर्ज   25 मे   २०२२ पर्यंत ऑनलाईन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर ऑनलाईन योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज   25   मेपर्यंत अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाइन फॉरवर्ड करावे. Send Back अर्ज जास्तीत ज

व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृध्दीचे मिळणार प्रशिक्षण गुणवंत खेळाडू मुलींचा शोध सुरु

  व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृध्दीचे मिळणार प्रशिक्षण गुणवंत खेळाडू मुलींचा शोध सुरु          वाशिम ,   दि.   17   (जिमाका) : व्हॉलीबॉल या खेळाबाबत कौशल्य वृध्दीचे मर्यादित कालावधीचे अत्युच्च प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण गुणवंत खेळाडू असलेल्या मुलींना देण्यात येणार आहे, त्यासाठी खेळाडू मुलींचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.             नुकतेच 22 एप्रिल ते 11 मे 2022 या कालावधीत मुलांसाठी 20 दिवसाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाले. मुलींनासुध्दा अशाच प्रकारचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर व्हॉलीबॉलचे तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.             व्हॉलीबॉल खेळासाठी मुली खेळाडूंचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावे. उंची 175 सेंमी. व त्यापुढे शाळेत शिक्षण घेत असल्याचा दाखला (बोनाफाईड) सोबत आणावा. जिल्हयात गावपातळीपासून असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्थामधील खेळाडू तसेच सन 2019-20 मध्ये जिल्हा, व

अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा मिळाव्यात श्री रामबाबू नरूकुल्ला

Image
अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा मिळाव्यात                    श्री रामबाबू नरूकुल्ला  वाशिम दि.११(जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे तात्काळ ऑनलाईन सेवा मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे.अशी सूचना राज्य सेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.        आज ११ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा सभेत श्री.नरुकुला बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.           श्री नरुकुल्ला म्हणाले,या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीकडे यंत्रणांनी लक्ष देऊन तपासणी अहवाल नियमित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.ज्या विभागाच्या योजनांचा संबंध नागरिकांशी येतो त्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन सेवांचा लाभ मिळाला पाहिजे. ऑनलाइन सेवांबाबत नाग

कीसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) साठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा

Image
कीसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) साठी                         शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा                          वाशिम ,   दि.   11  (जिमाका)  :   शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात शेतीसाठी बियाणे व खते घेण्यासाठी दरवर्षी शासन बँकामार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देते. पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन घेते. पीक कर्ज हे कीसान क्रेडीट कार्ड आहे. कीसान क्रेडीट कार्ड अर्थात पीक कर्जापासून वंचित असलेल्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांना हे कीसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी गावपातळीवर 24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला ज्या बँकांच्या कार्यक्षेत्रात जे गावे येतात त्या बँकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कीसान क्रेडीट कार्ड काढण्याचा संबंध हा संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव यांचेशी नसून ज्या बँक शाखेच्या कार्यक्षेत्रात जे गांव येते त्या बँक शाखेशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. कीसान क्रेडीट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आठ-अ आणि आधारकार्ड घेवून संबंधित बँकेशी संपर्क साधावा. बँ

बँकेत कागदपत्रे दाखवून केवायसी करा

Image
बँकेत कागदपत्रे दाखवून केवायसी करा                          वाशिम ,   दि.   11  (जिमाका) :  बँक व्यवहार न केल्यामुळे काही बँक खाती तात्पुरत्या स्वरुपात बंद आहे. अशा खातेदारांनी संबंधित बँकेत आपले आधारकार्ड व वैयक्तीक  ओळखपत्राची कागदपत्रे सोबत घेवून जाऊन केवायसी करावी. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बंद असलेली बँकखाते पुन्हा इतर विविध बँकांशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रीयाशील होण्यास मदत होईल.  10 रुपयांची नाणी चलनात (व्यवहारासाठी पात्र) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 10 रुपयांचे नाणे हे चलनात आहे. ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी 10 रुपयांच्या नाण्याची व्यवहारात देवाण-घेवाण करावी. व्यवहार करतांना 10 रुपयांचे नाणे घेण्यास कुणीही नकार देवू नये. 10 रुपयांचे नाणे हे भारतीय व्यवहारातील चलन आहे.                                                                          *******