५ जुलैपासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी लागू 💸🌾
५ जुलैपासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी लागू 💸🌾 या घोषणेनुसार, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६,५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. बळीराजाला कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ संकल्प 👍