शासनाचा निर्णय.. शेतकऱ्यांना दिलासा


शासनाचा निर्णय.. 

शेतकऱ्यांना दिलासा

कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी थांबविण्याच्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित अधिक सुरक्षित होणार आहे

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत आहे

#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#राज्यसरकार

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे