शासनाचा निर्णय.. शेतकऱ्यांना दिलासा
शासनाचा निर्णय..
शेतकऱ्यांना दिलासा
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी थांबविण्याच्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित अधिक सुरक्षित होणार आहे
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत आहे
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#राज्यसरकार
Comments
Post a Comment