#कर्जमुक्तीयोजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे शेतकऱ्यांना फक्त आर्थिक लाभ मिळणार नाही तर शेतीच्या शाश्वत विकासासाठी पडलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. कर्ज परतफेड करणे शक्य असणाऱ्या शेतकऱ्यांना ते परतफेड करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
#कर्जमुक्तीयोजना
Comments
Post a Comment