पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' राबविण्यात येत आहे.
बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार !
पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' राबविण्यात येत आहे.
पात्र शेतकरी बांधवांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
Comments
Post a Comment