आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!
📢 आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!
पूर्वी दोन लाखांच्या मर्यादेपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
यामुळे हजारो शेतकऱ्यांसाठी नव्याने पीक कर्जाचा मार्ग खुला होणार आहे.
#शेतकरीदिलासा #कर्जमुक्ती #OneTimeSettlement
Comments
Post a Comment